Skip to main content

ज़िंदगी...


ए इंसान तू मत भाग
उन चिजोंके पीछे,
जो तुझे दूरसे आकर्षित करती हैं।
तु बस इस वक्त
जो तेरे पास हैं,
उन्हें अपने सच्चे दिल से जीत ले।
क्योंकि यहीं चीजे
तेरी ज़िंदगी सुख,
शांती और खुशियोंसे भर देंगी।
तु बस इन चिजोंके सहारेसे,
तू इस वक्त को
जीना सिख लें।
जिस दिन इन चिजोंके सहारेसे
तू इस वक्त को जीना सीख लेगा,
उसी दिन ए वक्त
तुझे सिखाएंगा,
कि ज़िंदगी क्या हैं।
और तु इस ज़िंदगी के
खेल को समझ जाएगा।
तभी तू जानेगा ,
कि यही ज़िंदगी हैं।

- वैभव चौधरी
- 20/1/2017

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

मराठेशाहीतील छञपती ऱ्हासाला का गेले ?

डॉ.जयसिंग पवार यांच " मराठेशाहीचे अंतरंग " हे पुस्तक  वाचत होतो. या पुस्तकात मराठेशाहितील छञपती ऱ्हासाला का गेले? या प्रकरणाचा शोध घेतला आहे .यामध्ये शाहू महाराजांना कशा प्रकारे दिल्लीपती होण्याची संधी उपलब्ध झाली होती , पण ती त्यांच्या हातातून  कशी गेली ,  त्यांना कोणती कारणे होती,याचा पुराव्यासहीत  मागोवा घेण्यात आला आहे.मी तो पुरावा ( मागोवा )  इथे उद्धृत करत आहे. "छञपती स्वामी पातशाही इच्छित नाही "                 बाजीराव पेशाव्याच्या काळातिल एक घटना पाहण्यासारखी आहे .सन १७३९ मध्ये नादिरशहाने हिंदुस्थानावर स्वारी केली . मोगल बादशहा महमदशहा यास कैद करुन दिल्ली घेतली .प्रजाजनांवर अनन्वित अत्याचार केले .एक अब्ज लूट पैदा केली .शेवटी महमदशहास दिल्लीच्या तख्तावर पुन्हा बसवून तो स्वदेशी निघून गेला.                       दरम्यान शाहु महाराजांनी दक्षिणेतुन आपल्या बाजीराव पेशाव्यास मोगल बादशाहीच्या बचावासाठी उत्तरेत धाडले होते .त्या प्रसंगी त्यास लिहिलेल्या एका पञात शा...